Headlines

आज,उद्या मुसळधार पावसाची शक्यता

गावणे धरण भरुन वाहू लागले त.भा.विशेष प्रतिनिधी पणजी :गावणेचे धरण भरून वाहू लागले आणि जुलै महिना संपुष्टात आला. पावसाचे प्रमाण अद्याप 34 टक्के कमी आहे. पहिल्यांदाच अनेक वर्षानंतर जुलै महिन्यामध्ये फारच कमी पावसाची नोंद झाली. मान्सून गोव्यात सक्रिय आहे, आज आणि उद्या गोव्यात यलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने…

Read More

कळंगुट किनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकामे पाडण्याच्या निर्णयावर ठाम

जीसीझेडएमएच्या पाडकामाच्या आदेशाचे पालन करण्याचे  निर्देश त.भा.खास प्रतिनिधी पणजी : कळंगुट किनाऱ्यावरील एका मालमत्तेवर उभारलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या ‘गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा’च्या (जीसीझेडएमए) आदेशाला ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण’ने (एनजीटी) कायम ठेवले आहे. विकासकाने तात्पुरत्या हंगामी बांधकामांसाठी मिळालेल्या मंजुरीपेक्षा मोठ्या प्रमाणावर विसंगत बांधकाम केल्याचे निरीक्षण नोंदवत, एनजीटीने जीसीझेडएमएच्या पाडकामाच्या आदेशात कोणतीही त्रुटी नसल्याचे सांगितले. हे प्रकरण…

Read More

निलंबित वीज कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरु

दोषी आढळल्यास होणार पुढील कारवाई त.भा. प्रतिनिधी पणजी : वीज खात्यातील निलंबित करण्यात आलेल्या अभियंते-कर्मचारी मिळून एकूण 13 जणांची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली आहे. त्यातून दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर कारवाईमुळे वीज खात्यात खळबळ माजली असून कामाकडे दुर्लक्ष व निष्काळजीपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा वीज खात्याच्या सर्व अधिकारी,…

Read More

Gold for Asmita Dey and Harsh Singh

राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युडोत महिला गटात प्रथमच भारताला सुवर्णपदक : 48 किलो गटात यशाला गवसणी वृत्तसंस्था ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने अवघ्या 15 मिनिटांत 2 सुवर्णपदके जिंकली आहेत. शुक्रवारी रात्री ज्युडोपटू अस्मिता डे ने महिलांच्या 48 किलो गटात तर हर्ष सिंगने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ काट्झला 10-0 ने हरवून दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. या…

Read More

आर्थिक अडचणींमुळे मेंदू वेगाने होतो वृद्ध:वयाची पन्नाशी गाठताच घटू लागते स्मरणशक्ती; गोष्टी समजून घेण्याची क्षमताही होते कमी…

आर्थिक अडचणी केवळ आपली जीवनशैली प्रभावित करत नाहीत, तर त्या आपल्या मेंदूलाही वेळेपूर्वी वेगाने वृद्ध बनवतात. तसेच वयाच्या ५० व्या वर्षीच स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते आणि गोष्टी समजून घेण्याची क्षमताही सामान्यापेक्षा कमी होते. ही धक्कादायक माहिती युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) च्या संशोधकांच्या ७० वर्षे चाललेल्या अभ्यासातून समोर आली आहे. हे संशोधन ‘इनोव्हेशन इन एजिंग’ या…

Read More

दिल्ली: जखमी पोलिस कुटुंबीयांच्या वेदना:जंतर-मंतर : मॉब लिंचिंगच्या स्थितीत होते वडील; रक्ताच्या वर्दीत घरी परतले

संसद मोर्चादरम्यान जखमी झालेल्या दिल्ली पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी आपली वेदना व्यक्त करताना सांगितले की, प्रत्येक गणवेशामागे एक कुटुंब असते. लोक जखमी विद्यार्थ्यांबद्दल बोलत आहेत, परंतु पोलिसांबद्दल कोणीही बोलत नाही. जखमी एसीपी यांच्या पत्नी उपनीत कौर यांनी सांगितले की, हिंसेनंतर त्यांचे पती रक्ताने माखलेल्या अवस्थेत घरी परतले. जखमी एएसआय यांच्या पत्नी सीमा यांनी सांगितले की,…

Read More

आईला न बोलाविल्याने गेली नोकरी

माता-पित्यांचा आदर करणे, याला आपल्या संस्कृतीत अतियश महत्व आहे. प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांचे आशिर्वाद घेतले जातात. भारतीय संस्कृतीप्रमाणेच इतरही अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये माता-पित्यांना देवासमान मानण्यात आले आहे. याच संदर्भात चीन या देशात एक स्वारस्यपूर्ण घटना घडली आहे. येथे एका कर्मचाऱ्याने त्याच्या विवाहाच्या सोहळ्याला त्याच्या मातेला निमंत्रण दिले नाही, या कारणास्तव त्याच्या अधिकाऱ्याने त्याला नोकरीवरुन काढून…

Read More

मोबाईलची बॅटरी लवकर संपतेय का? चुकूनही करू नका 5 गंभीर चुका; नाहीतर मधेच सुटेल फोनची साथ। Maharashtra Times

दिवसातून तीनदा फोन चार्ज करून आणि सतत बॅटरी डाऊन होण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या ‘तक्रारदार’ मोबाईल युजर्ससाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य चार्जिंग पद्धती न वापरल्यामुळे फोनची बॅटरी वेगाने खराब होते. 20-80 चा सुवर्ण नियम आणि काही सोप्या सवयींचा वापर केल्यास वारंवार चार्जिंग करण्याची ही मोठी डोकेदुखी कायमची मिटू शकते. सौजन्य: पिक्साबे डॉट कॉम स्मार्टफोनची…

Read More

बेळगावहून ठाणे, धर्मस्थळ, बेंगळूरसाठी आजपासून नूतन बससेवा

त. भा. प्रतिनिधी बेळगाव : सार्वजनिकांना अधिक सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनडब्ल्यूकेआरटीसीतर्फे 1 ऑगस्टपासून बेळगाव-ठाणे, बेळगाव-धर्मस्थळ व बेळगाव-बेंगळूर या मार्गांवर अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नव्या स्लीपर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून निश्चित करण्यात आलेल्या वेळेत या बेसेस धावणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगाव-ठाणे मार्गावर…

Read More

निकिताला रौप्य तर कामना, गरिमा यांना कांस्य

वृत्तसंस्था, बाकू (अझरबैजान) येथे सुरू असलेल्या 2026 च्या 17 वर्षांखालील वयोगटातील विश्व युवा कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला मल्लांनी दर्जेदार कामगिरी करताना विविध वजन गटात एक रौप्य आणि दोन कांस्यपदकांची कमाई केली. निकिता सेहरावतने रौप्यपदक तर कामना आणि गरिमा यांनी प्रत्येकी एक कांस्यपदक मिळविले. महिलांच्या 57 किलो वजन गटामध्ये भारताच्या निकिता सेहरावतने अंतिम फेरीपर्यंत मजल…

Read More