पृथ्वीवर 6 मिनिटे अंधार दाटणार, शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण, भारतावर काय परिणाम होणार? । Maharashtra Times
वर्ष 2027 मध्ये पृथ्वीवर एक अत्यंत दुर्मिळ खगोलीय चमत्कार पाहायला मिळणार आहे. 2 ऑगस्ट 2027 रोजी होणाऱ्या खग्रास सूर्यग्रहणामुळे पृथ्वीच्या काही भागांत तब्बल 6 मिनिटे 23 सेकंद पूर्ण अंधार दाटणार आहे. भरदिवसा रात्र होणारा हा नजरा पाहण्यासाठी जगभरातील खगोलप्रेमी आणि शास्त्रज्ञ कमालीचे उत्सुक आहेत. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. सौजन्य: पिक्साबे डॉट…
