शेतकरी सुखावले:अमरावती जिल्ह्यात 24 तासांत 11.7 मिमी पाऊस
जिल्ह्याच्या १४ तालुक्यात गेल्या २४ तासांत सरासरी ११.७ मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी २१ जुलैला सकाळी ८ वा. महसूल विभागाने जिल्ह्याचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार २४ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ३०.६ मि.मी. पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात नोंदवला गेला. दहा दिवसांच्या उघडीपनंतर सोमवारी सायंकाळपासून झालेल्या पाऊसधारांमुळे शेतकरी सुखावले असून, पिकांनाही जीवदान मिळाले आहे. या पावसाची शेतकऱ्यांना अनेक…
