Headlines

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 30 जूनची 'डेडलाईन' हुकली!:आता 5 जुलैनंतर मिळणार लाभ, मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती

राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत माहिती देताना स्पष्ट केले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 30 जूनची डेडलाईन हुकणार असून आता 5 जुलैनंतरच त्यांना या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकेल. कर्जमाफीच्या अटी आणि निकषांवर सविस्तर चर्चा झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील 56 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सरकारच्या या विलंबावर तीव्र…

Read More

Ketan Agarwal Case Siya Goyal And Chetan Chaudhari Lawyer Vipul Dushyam Big Claim in Court

केतन अगरवाल मृत्यू प्रकरणी आज न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. पोलिसांनी यावेळी आरोपींच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने यावेळी सात दिवसांऐवजी 5 दिवसांच्या कोठडीची मागणी मान्य केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म.टा. प्रतिनिधी, लोणावळा : केतन अगरवाल मृत्यू प्रकरणी वडगाव मावळ सत्र न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. पोलिसांकडून आरोपी सिया…

Read More

‘500 रुपये देऊन रुमवर येतोस?’ म्हणाली आणि मग… मुंबईमध्ये हनी ट्रॅप गॅेगचा सापळा उघडकीस| Maharashtra Times

मुंबई: मुंबईमध्ये महिलांची एक हनी ट्रॅप गँग पुरुषांना फसवून लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेत, एका 46 वर्षीय व्यापाऱ्याला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तब्बल 35 हजार रुपये लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्यापारी मूळचा जळगावचा असून, व्यवसायानिमित्त तो वारंवार मुंबईला येत असे. 23 सप्टेंबर रोजी तो व्यापारासंबंधी कामासाठी मुंबईला आला…

Read More

रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन, आई, पत्नी अन् लेकीच्या डोळ्यांत पाणी – rohit pawar’s hunger strike protest; tears in the eyes of his mother, wife, and daughter

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•14 Jun 2026, 5:41 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सरकार विरोधात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी रोहित पवार यांच्या मते या कर्जमाफीमध्ये अनेक जाचक अटी’ आणि ‘त्रुटी आहेत. सरकारच्या चालू योजनांचा लाभ सर्वसामान्य आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत पूर्णपणे…

Read More

Nashik Monsoon Update There is No Water in Reservoirs of Dams; मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी, कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?

Nashik Monsoon Updates : संकटकाळी उपयोगी पडतील म्हणून येथे विस्तीर्ण तलाव बांधलेले आहेत. त्या तलावातील पाणी उपसा करून त्यांची डागडुजी करण्याच्या नावाने कोरडेठाक केले आहेत. नियोजनाची दिवाळखोरी भविष्यात दुष्काळाचे संकट ओढावल्यास त्याचे चटके येथील सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागतील अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. महाराष्ट्र मान्सून अपडेट्स(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिक : चैत्र…

Read More

Sanjay Shirsat | 'शेवटच्या क्षणी फोन लावणं ठाकरेंचा स्वभावच'; खासदारांच्या गैरहजेरीवर ठाकरेंना टोला

#sanjayshirsat #shivsena #eknathshinde #uddhavthackerayशिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.बैठकीत राऊतांनी केलेल्या शिवीगाळचे हे परिणाम असल्याचा दावा शिरसाटांनी केलाय पाहुया Source link

Read More

प्राडामुळे सुचली कॉफी टेबल बुकची संकल्पना; द कोल्हापुरीला मिळाले ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार – prada controversy inspired the concept; ‘the kolhapuri’ coffee-table book wins 11 international awards

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•30 May 2026, 5:38 pm आपली कोल्हापुरी पुन्हा एकदा जगातभारी ठरली आहे. कलापुरी फाउंडेशन आणि VML या कंपनीच्या संयुक्त प्रयत्नांनी साकारलेल्या…’द कोल्हापुरी’ या कॉफी-टेबल बुकला तब्बल ११ पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक एलिफंट’चा देखील समावेश आहे. Source link

Read More

Building Portion Collapses in Nagpur One Death And Car Crushed

नागपुरात इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या वाहनांचं देखील नुकसान झालं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नागपूर : नागपूरच्या गीतांजली टॉकीजजवळ एक दुखद घटना घडली आहे. इथे एका इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत एका व्यक्तीचा जीव गेला आहे. तसेच इमारतीखाली उभ्या असलेल्या कारचा चक्काचूर…

Read More

ऐरोली-काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण, शिळफाट्यावरील वाहतूककोंडी फुटणार; ठाणे-नवी मुंबई प्रवासात वेळ वाचणार| Maharashtra Times

Airoli-Katai Naka Corridor: एमएमआरडीए विकसित करत असलेला ऐरोली ते काटई नाका कॉरिडोर 12.71 किमी लांब आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, मुंबई आणि बदलापूरपर्यंत प्रवाशांना फायदा होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: कल्याण-डोंबिवली आणि ठाण्यावरून नवी मुंबईपर्यंतचा प्रवास आता सोपा होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील ऐरोली काटई नाका मार्गाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून…

Read More

Thousands of Shiv Sena UBT Protesters Surround Yavatmal Vani Police Station High-Voltage Happenings During Night

यवतमाळ जिल्ह्यात सध्याच्या घडीला मोठ्या घडामोडी घडत आहेत. वणी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी उसळली आहे. पोलीस ठाण्याच्या तीनही बाजूने हजारो कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनापुढील आव्हान वाढलं आहे. पोलीस सध्या सामंजस्याने परिस्थिती हाताळत असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वणी पोलीस ठाण्याला रात्रीच्या वेळी हजारो…

Read More