#balasahebthorat #congress #pmmodi #bjp पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत..मोदींच्या दशकाचा इतिहास काय सांगणार म्हणत भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय..पाहुया बाळासाहेब थोरात नेमकं काय म्हणालेत..