Headlines

हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर श्रीरामपुरात बेमुदत बंद! दोन दिवसापासून व्यापारांचा एल्गार – shrirampur bandh traders protest over law and order



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा दिवसात चार जणांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. केवळ जेवण उशिराने मिळाले या कारणावरून हॉटेल व्यावसायिकासोबत दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.या घटनेविरोधात श्रीरामपूरमधील नागरिक आणि व्यावसायिक एकवटले आहेत.आरोपींना मकोका लावून घटनेमागील आकावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत