भाजप आणि प्रशासन यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावलं आहे. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार टीका केली. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारकडे वांगचुक यांच्याशी चर्चा करावी, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.