Headlines

One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणुकी’चा धोका – one nation one election advantages and disadvantages

-न्या. ए. पी. शहाभारतीय लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद कोणती, असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर आहे – वैविध्य. भाषा, संस्कृती, परंपरा, सामाजिक रचना आणि राजकीय आकांक्षा या सर्व बाबतीत भारत विविधतेने नटलेला आहे. ही विविधता सांभाळत लोकशाही टिकविण्याचे काम आपल्या राज्यघटनेने संघराज्य व्यवस्थेद्वारे केले आहे. म्हणूनच केंद्र आणि राज्ये यांच्यातील अधिकारांचे संतुलन ही केवळ प्रशासकीय…

Read More

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून कटऑफ

भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि आयओसी (IOC) ने पात्रता नियमांना मंजुरी दिली आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 6 संघ सहभागी होतील. पोमोना येथे खेळले जातील सामने सर्व सामने लॉस एंजेलिसपासून सुमारे 50 किलोमीटर दूर असलेल्या…

Read More

Cash At Home: घरात 100-200 रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात; लोकांची सवय अचानक का बदलली? करोनाशी कनेक्शन

Cash At Home: सर्वसामान्यांनी त्यांच्या घरात १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. आरबीआयच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन पेमेंट्सचं प्रमाण वाढत असताना दुसऱ्या बाजूला लोकांनी घरात नोटा जमा करण्यास सुरुवात केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: देशात ऑनलाईन पेमेंट आणि यूपीआयच्या वापरात विक्रमी वाढ होत असताना रोख रकमेचं…

Read More

CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही:त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एकदाची सूट

CBSE ने सोमवारी राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत त्रि-भाषा धोरण लागू करण्याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. बोर्डाने स्पष्ट केले आहे की, सध्याच्या 10वीच्या विद्यार्थ्यांवर त्रि-भाषा धोरण लागू होणार नाही. तसेच, सध्या 7वी, 8वी आणि 9वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 10वीत पोहोचल्यावर तिसऱ्या भाषेची बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही. CBSE च्या शैक्षणिक संचालक प्रज्ञा एम सिंह…

Read More

राजकुमार हिरानी यांचे ओटीटी पदार्पण:म्हणाले- नवीन कथेच्या शोधात निराशा येणे निश्चित, हीच अस्वस्थता नवीन कथेपर्यंत घेऊन जाते

सायबर क्राईमसारख्या गंभीर विषयाला मनोरंजक पद्धतीने पडद्यावर आणण्याची तयारी करत असलेले राजकुमार हिरानी आपल्या पहिल्या वेब सिरीज ‘प्रीतम अँड पेड्रो’ मधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. दिव्य मराठीशी बोलताना त्यांनी कथेच्या कल्पनेबद्दल, चित्रपट आणि ओटीटीमधील फरकांबद्दल, क्रिएटिव्ह प्रक्रियेबद्दल, प्रेक्षकांच्या अपेक्षांबद्दल आणि सिरीजच्या भावनिक संदेशावर चर्चा केली. प्रश्न: ‘प्रीतम अँड पेड्रो’च्या कथेची कल्पना कशी सुचली? हीच कथा…

Read More

राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज:TET पेपरफुटी प्रकरणावरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

टीईटी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत निवेदन दिल्यानंतर, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला आहे. “राज्यातील तरुण आधीच आपल्यावर प्रचंड नाराज असून, जर पोलिस निरीक्षकाने वेळीच कारवाई करून हा डाव उधळला नसता, तर परीक्षा झाल्यावर राज्यात मोठी बोंबाबोंब झाली असती,” अशी थेट कबुली देत मुनगंटीवार यांनी भर…

Read More

ketan agarawal murder case jupiter scooter evidence seize by police chetan choudhary; सिया-चेतनने पार ‘दृश्यम’ सारखं डोकं लावलं, पण पोलिसांनीही चेकमेट केलंच, केसमधील निर्णायक पुरावा जप्त

Ketan agrawal murder jupiter scooter seized: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी चेतन चौधरीने वापरलेली ज्युपिटर ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. टोलनाका टाळण्याचा प्लॅन आणि CCTVमधून उघड झालेला तपासाचा महत्त्वाचा धागा या सगळ्या घडामोडींनी आरोपींचे खेळ उलगडत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा लागला…

Read More

बीडमध्ये गुरुकुलात धिंगाणा; 11 विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, एकाची प्रकृती चिंताजनक

Beed Crime News: परळीमध्ये दोन तरुणांनी ११ विद्यार्थ्यांना बेल्ट आणि काठीने अमानुष मारहाण केली. एवढेच नाही तर गुरुकुल चालकाचे वडील बालासाहेब शिंदे यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुकेशनी नाईकवाडे, बीड : शाळेतून गुरुकुलाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटेत अडवत परीक्षेचा पेपर का दिला नाही असे विचारत दोन तरुणांनी सुरुवातील धक्काबुकी केली. त्यानंतर सिद्धेश्वर नगर…

Read More

Solapur Malshiras Accident Pickup Truck Falls into well 14 dead

सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. पिकअप गाडी एका विहिरीत कोसळली आहे. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस येथे मोठी दुर्घटना घडली आहे. माळशिरस येथे पिकअप गाडी विहरीत कोसळली आहे. या अपघातात पिकअप गाडीतील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात प्रशासन…

Read More

Traffic Advisory Major Route Changes in Nashik from June 30 to July 3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेला प्रस्थान झाले आहे. ही पालखी उद्या नाशिकमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे पुढच्या चार दिवसांसाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) जयेश साबळे, नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीला आजपासून सुरुवात झाली आहे. आज दुपारी दोन वाजता निवृत्तीनाथ महाराजांची पालखीचं मोठ्या…

Read More