हे मना धीर धर.. – mumbai crime rise youth killed in local train incidents like fraud attacks brawls and violence
– डॉ. आदित्य अणवेकरदेशाची आर्थिक राजधानी असणारं हे मुंबई शहर. स्वप्नाचं. स्वप्नपूर्तीचं शहर. सोशिकपणा, सर्वसमावेशकता हा या शहराचा स्थायीभाव मानला जायचा. मात्र मागील काही महिन्यांपासून या सोशिकता संपू लागल्याच्या अनेक घटना आजूबाजूला दिसतायत. पळणाऱ्यांच्या पायाला भिंगरी असली तरीही पूर्वीसारखा आता संयमाचा बांध राहिलेला नाही. लोकलमध्ये झालेली तरुण मुलाची हत्या, प्लॅटफॉर्वर प्राध्यापकावर झालेला हल्ला आणि मृत्यू,…
