मुंबईत सातही धरणांमधील पाणीसाठा ७ टक्क्यांवर, वैतरणा-तानसा जवळजवळ रिकामे; जुलैमधील पावसामुळे दिलासा मिळणार?| Maharashtra Times
Mumbai Water Levels: जून महिन्यात मुंबईमध्ये मान्सूनपूर्व पावसाचं प्रमाण कमी होतं. मान्सून दाखल झाल्यानंतरही पावसाने एक दिवस कोसळून विश्रांती घेतली. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मुंबईत २३ जून रोजी मान्सून दाखल झाला. त्यानंतर ४८ तास शहराला पावसाने झोडपलं पण त्यानंतर पुन्हा काही दिवस मुंबईत पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आणि २८…
