Headlines

Sanjay Patil | ‘मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा…’, माजी खासदाराचा थेट जयंत पाटलांना आव्हान – pkg _sanjay patil

#sanjaypatil #jayantpatil #ncp #bjp #sanglipolitics #sanglinews संजयकाका पाटील आहे,अशा शब्दात जयंत पाटील भाजपात जाण्यासाठी आग्राही होते,असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केलाय,जयंत पाटील यांचे राजकारण अडचणीत आणणारा असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये, तसेच तुमचा काळा इतिहासा काढायला भाग पडू नये,असा इशारा देत,आपल्याला त्यांनी भाजपासोबत पाठवलं हे,जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या…

Read More

Satara Karad Sahyadri Express Robbers Stopped and Looted the Passengers; वरच्या सिग्नलची वायर कट, खालच्या सिग्नलवर जाड कापड बांधून Sahyadri Expressला थांबवलं; साताऱ्यात रेल्वे प्रवाशांना लूटलं

Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात मोठी घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे सह्याद्री एक्स्प्रेस प्रवाशांना लूटलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांच्या दागिन्यांची लूट करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील शेणोली स्टेशन (ता….

Read More

वसई-विरारमधून जाणार बुलेट ट्रेन, विरार स्थानकाचा कायापालट; कसा होणार विकास?| Maharashtra Times

Mumbai-Ahmedabad High Speed Railway: मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन ही महाराष्ट्रातील वसई-विरार शहरातून जाणार आहे. यावेळी दोन्ही स्थानकांचा विकास होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: मुंबई-अहमदाबाददरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये विरार येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि परिसराचा विकास विविध टप्प्यांत करण्यात येणार असून, तो शाश्वत पद्धतीने…

Read More

रत्नागिरीत कमळ फुलणारच! प्रमोद जठारांचं मोठं वक्तव्य; उदय सामंत यांना चिमटा – pramod jathar says bjp will expand its strength in ratnagiri takes dig at uday samant

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•10 May 2026, 11:29 am कुंपणावर असलेले लवकरच भाजपमध्ये येतील असं वक्तव्य विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केलंय. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जंठार यांनी रत्नागिरीत कमळ फुलणारच असं म्हणत शिवसेना नेते आणि आणि पालकमंत्री उदय सामंत यांना चिमटा काढला. तर २०२९ पर्यंत भाजपचे लोकप्रतिनिधी वाढवणार असल्याचंही जठार यांनी म्हटलंय. Source link

Read More

सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी परिस्थिती आहे जिथे दरड कोसळण्याची टांगती तलवार आहे. Source link

Read More

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं – minister nitesh rane on nilesh rane birthday celebration

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Mar 2026, 11:16 am Follow १७ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे आयोजित आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस जाहीर सभेत साजरा करण्यात आला. दिव्यांची ओवाळणी करून केक कापून हा वाढदिवस साजरा झाला. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे व मातोश्री नीलम राणे यांनी निलेश राणे उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. यावेळी असंख्य…

Read More

Gadchiroli Groom dies on the fourth day after marriage; लग्नाच्या चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू; पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून तरुणाने सोडला जीव

आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली. पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) गडचिरोली: सात जन्मांची साथ देण्याची शपथ घेत गडचिरोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले. ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगोटा…

Read More

थाटामाटात लग्न पार पडलं, आई-वडिलांनी मुलीबाबतची एक गोष्ट लपवली, प्रसुतीनंतर अखेर बिंग फुटलं; नेमकं काय घडलं?

Nandurbar News : महाराष्ट्रातील सोलापूलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई-वडिलांनीच आपल्या मुलाबाबत एक गोष्ट लपून ठेवली. मात्र प्रसुतीवेळी सर्व काही उघड झालं. नेमकं प्रकरण काय ते जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील एका गावात मागील वर्षी मार्च मध्ये एका मुलीचे लग्न तालुक्यातील एका युवकाशी झाले होते. लग्नानंतर ती…

Read More

Hingoli Tree Plantation Launch On Vat Purnima; 25.40 Lakh Target

राज्य शासनाच्या हरित महाराष्ट्र अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्याला यावर्षी पावसाळ्यात 25 लाख 40 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीसाठी विभागवार नियोजन पूर्ण केले असून वटपोर्णिमेच्या मुहुर्तावर जिल्हा परिषदेन . राज्य शासनाने 2026 ते 2031 या पाच वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंगोली जिल्ह्याला 25.40 लाखांचे…

Read More

Pune Lohagad Ketan Agarwal Murder Case Siya Goyal Mother Pooja Goyal says daughter failed class 12 started home baking business Crime News; बारावीत फेल, सियाला अभ्यासात रसच नव्हता, आई पूजा गोयलची माहिती; चेतनसोबतच्या अफेअरवरही मोठा खुलासा

Ketan Agarwal Death Case : सिया पुण्यातील एका महाविद्यालयात वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी म्हणून शिकते; मात्र तिचा शैक्षणिक तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे : केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणातील प्रमुख आरोपी सिया गोयल हिची आई पूजा गोयल यांनी सांगितले की, सियाला अभ्यासात कधीच रस नव्हता. तिने १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती; तसेच…

Read More