Headlines

admin

TV वर बंद, पण यूट्यूबवर सुपरहिट!:डॉ. अमोल कोल्हेंची 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका आता आठवड्याचे 6 दिवस

टीआरपीच्या वाढत्या स्पर्धेमुळे वाहिन्यांनी नव्या मालिकांचा धडाका लावला असून, याचा फटका डॉ. अमोल कोल्हे आणि अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ या मालिकेला बसला. वाहिनीने अवघ्या पाच महिन्यांत आणि 152 भागांतच या मालिकेला अचानक निरोप दिला. मात्र, मालिका अशा प्रकारे बंद झाल्यानंतर यातील मुख्य अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी ती…

Read More

जगातील तिसऱ्या सर्वात लहान देशाने आपले नाव बदलले:आता 'नौरू' नाही 'नाओएरो' म्हणून ओळखले जाईल; UN रेकॉर्डमध्ये आजपासून नवीन नाव लागू

प्रशांत महासागरात वसलेल्या जगातील तिसऱ्या सर्वात लहान देश नौरूने असाच एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता हा देश अधिकृतपणे ‘रिपब्लिक ऑफ नाओएरो’ म्हणून ओळखला जाईल. संयुक्त राष्ट्र (UN) ने देखील आपल्या नोंदींमध्ये नवीन नाव लागू केले आहे. सुमारे 12 हजार लोकसंख्या असलेल्या या द्वीपसमूहातील देशाचे म्हणणे आहे की ‘नाओएरो’ हे त्याचे खरे नाव आहे, तर…

Read More

Bhiwandi Building Collapse: खुराड्यांची खंत

Bhiwandi Building Collapse: ​​भिवंडी हे पूर्वीपासून यंत्रमाग व्यवसायाचे मोठे केंद्र असून, आता तेथे ‘लॉजिस्टिक हब’ही उभे राहिले आहे. त्यामुळे रोजगारानिमित्त स्थलांतरित कामगारांची भर पडून लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. Source link

Read More

कलंबिस्त येथील बिअर शॉपी बंद करण्याची मागणी; अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

सावंतवाडी | प्रतिनिधी : कलंबिस्त गावातील बिअर शॉपी तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच परिसरातील अवैध दारूधंद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले असून, नायब तहसीलदार मनोज मुसळे तसेच पोलीस विभागाला देण्यात आले आहे. मागण्यांची दखल न घेतल्यास १५ ऑगस्टपासून प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल,…

Read More

हिंगोलीत शिक्षकांच्या कमतरतेवरून गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव:7 दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा

हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत जटाळवाडी (ता.कळमनुरी) येथील गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना सोमवारी ता. ३ घेराव घातला. सहा वर्गासाठी तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत सध्याच्या स्थितीत १०६…

Read More

CJP Abhijeet Dipke यांच्या परदेशातील शिक्षणावर प्रश्न, वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी

NEET पेपर लीक प्रकरणाविरोधात देशभरात उठलेला आवाज आणि कॉकरोच जनता पार्टी’नं उठवलेलं रान यामुळे एक झेन जीची चळवळच उभी राहिली. सोशल मीडियावरील एका व्यंगात्मक अकाऊंटनं सुरू झालेली ही संघटना आणि त्याचा कर्ता करविता अभिजीत दीपके अचानक देशातील राजकारणाच्या आणि प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी आला. पण आता हे प्रकरण केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन किंवा सोशल मीडिया कॅम्पेनपुरते मर्यादित राहिलेले…

Read More

Om Puri : ‘त्यांचं मोलकरणीसोबत अफेअर होतं, तरी आम्ही लग्नाचा निर्णय घेतला’, ओम पुरींबद्दल एक्स पत्नीचा दावा; म्हणाली, ‘खूप उशीर झालेला’

Om Puri Ex Wife : ओम पुरी यांची एक्स पत्नी सीमा कपूर यांनी एका मुलाखतीमध्ये ओम पुरी यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कधीकधी, बॉलिवूडमधील सर्वात वाईट घटना केवळ पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही घडतात. आज आपण अशाच एका अभिनेत्याबद्दल जाणून घेणार आहोत. बॉलिवूड अभिनेते ओम पुरी यांचं वैयक्तिक आयुष्य कायम…

Read More

‘सिंघम’ स्टाईलने काढली आरोपाची धिंड पण आता प्रकरण अंगलट ; आयुक्तांसह १२ जणांना मानवाधिकार आयोगाची नोटीस

Pune Police: लक्ष्मी नगर पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये रेहमान शेख नावाच्या व्यक्तिला पोलिसांनी पकडून त्याला शिवीगाळ करत मारहाण करत भर रस्त्यातून त्याची धिंड काढली. मात्र हे प्रकरण आता पोलिसांच्या अंगाशी आलय (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) पुणे : गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याच्या हेतूने एका आरोपीची भररस्त्यात परेड काढणे पुणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क…

Read More

बागकाम:मान्सूनमध्ये झाडांसाठी अमृत आहे पावसाचे पाणी, फक्त या गोष्टींची काळजी घ्या

मान्सूनमधील पावसाचे पाणी झाडांसाठी नैसर्गिक अमृत आहे, परंतु, जर त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले नाही, तर त्याचे परिणाम उलटही होऊ शकतात. म्हणूनच बागकाम तज्ज्ञ संदीप भारद्वाज यांच्याकडून समजून घ्या की हे अमृत झाडांपर्यंत कसे पोहोचवावे… पावसाचे पाणी निसर्गाची सर्वात शुद्ध देणगी आहे. जर तुम्ही योग्य निचरा, योग्य जागा आणि झाडांची गरज समजून घेतली, तर मान्सून…

Read More

बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र महाबळ यांचे निधन

सावंतवाडी | वार्ताहर : बांदा-पानवळ येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक तथा नाबर हायस्कूलचे सचिव, तसेच बांदा खेमराज हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शरदचंद्र धोंडीराम महाबळ (वय ७५) यांचे निधन झाले. महाबळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. सन १९८९ मध्ये अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे देशभर राबविण्यात आलेल्या ‘रामशिला पूजन’ आणि ‘शिला संकलन’ अभियानात…

Read More