Headlines

admin

उर्गेन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ऑलिम्पियाडमध्ये राज्यस्तरीय यश:रेयांशला तिसरा, मृण्मयीला सातवा क्रमांक; अबॅकसमध्येही प्राविण्य

अमरावती येथील महादेव खोरी स्थित उर्गेन संघरक्षित इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत राज्यस्तरीय उल्लेखनीय यश मिळवले आहे. इयत्ता पाचवीतील रेयांश धवळे याने तिसरा, तर इयत्ता नववीतील मृण्मयी उके हिने सातवा राज्यस्तरीय क्रमांक पटकावला. या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा…

Read More

मतदार यादी बदलावर लक्ष द्या – ॲड. एडतकर:काँग्रेसचे बडनेऱ्यात एसआयआरसाठी विशेष प्रशिक्षण शिबीर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. दिलीप एडतकर यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना मतदार यादीतील बदलांकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. एसआयआर (Special Summary Revision) प्रक्रियेत एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. एसआयआरच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे बडनेऱ्यात विशेष प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ॲड. एडतकर बोलत होते. महाराष्ट्र…

Read More

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले:निधी असूनही खात्यात जमा नाही; संघटनेचा आंदोलनाचा इशारा

अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडले आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, वेतन मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होऊनही पंचायत समिती स्तरावरून तो कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा वेतन निधी शासनाने…

Read More

अमरावतीत पाऊस सरासरीवरून 76 टक्क्यांवर घसरला:चार दिवसांत मान्सूनचा खंड; जलसाठे, पेरणी आणि व्यापाराला फटका

अमरावती जिल्ह्यात मान्सूनने दमदार हजेरी लावून सरासरी गाठली असली तरी, गेल्या चार दिवसांत पावसाचे प्रमाण पुन्हा सरासरीच्या ७६.६ टक्क्यांवर घसरले आहे. मान्सूनच्या या खंडामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, जलसाठे, पेरणी आणि स्थानिक व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे.चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचा पाऊस सरासरीच्या ९० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, त्यानंतरच्या खंडामुळे तो सुमारे १५ टक्क्यांनी घटला आहे. पावसाने…

Read More

मेळघाटातील समस्यांवर आदिवासींची कलेक्टर, सीईओंकडे धडक:अधिकाऱ्यांनी समस्या ऐकून सोडवण्याचे आश्वासन दिले

मेळघाटातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, रस्ते आणि कुपोषण यांसारख्या गंभीर व प्रलंबित समस्यांवर मात करण्यासाठी ‘खोज’ संस्थेच्या नेतृत्वात शेकडो आदिवासी महिला व पुरुषांनी सोमवारी, १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने मेळघाटातील मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असून, दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा…

Read More

Delhi Riots दिल्ली दंगलप्रकरणी ताहीर हुसेन दोषी

► वृत्तसंस्था नवी दिल्ली2020 च्या ईशान्य दिल्ली दंगलीदरम्यान आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. दिल्लीतील करकरडूमा न्यायालयाने आता या संवेदनशील प्रकरणात आपला निकाल दिला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान आम आदमी पक्षाचे माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना दोषी जाहीर केले. दंगलीदरम्यान इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्या प्रकरणात हा महत्त्वपूर्ण…

Read More

Ram Mandir Donation Scam अयोध्या देणगी अपहार प्रकरण…‘सर्वोच्च’ने मागवला एसआयटीचा अहवाल

► वृत्तसंस्था नवी दिल्लीअयोध्या येथील राम मंदिरातील देणगीची कथित चोरी आणि अपहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वाची सुनावणी घेतली. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) आतापर्यंतच्या तपासाचा सविस्तर अहवाल एका सीलबंद लिफाफ्यात मागवला आहे. या तपासासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे, अशी विचारणाही न्यायालयाने केली. तसेच सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकार,…

Read More

गडकरी म्हणाले- माझ्या खिशात 15 लाख कोटी:खर्च करू शकत नाही; राजनाथ-योगी यांच्यासोबत लखनऊ-कानपूर एक्सप्रेस-वेचे उद्घाटन केले

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी लखनऊमध्ये सांगितले- आमचे महामार्ग अमेरिकेपेक्षाही चांगले बनतील. माझ्या विभागात पैशांची कमतरता नाही. तुम्ही मागून थकून जाल, मी देताना थकणार नाही. 15 लाख कोटी रुपये माझ्या खिशात आहेत. तीन लाख 25 हजार कोटींचे बजेट आहे. मी कसाबसा साडेचार लाख कोटी रुपये खर्च करू शकत आहे. गडकरी यांनी सायंकाळी…

Read More

हिंदू-मुस्लीम पक्षकारांकडून खटला चालविण्याचा निर्णय

►वृत्तसंस्था लखनौउत्तरप्रदेशातील तीन मंदिर-मशीद वादांवरून हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला आहे. हे वाद वाराणसीतील ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही ईदगाह आणि संभल येथील शाही जामा मशिदीशी निगडित आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणांच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी ‘समाधान समारोह 2026’ पुढाकाराच्या अंतर्गत पत्र पाठवून मध्यस्थीचा प्रस्ताव दिला होता आणि दोन्ही पक्षकारांकडून सहमतीची मागणी केली…

Read More

सरकार हवाई भाडे निश्चित करेल, नियमन करण्याचे नियम तयार:सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून 2 आठवड्यांत अहवाल मागवला

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला 2 आठवड्यांत हवाई भाडे निश्चित करण्याचे नियम सादर करण्यास सांगितले आहे. सणांच्या काळात एअरलाईन कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने भाडेवाढ करण्यासंदर्भात सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे खंडपीठ या प्रकरणाशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी करत होते. यावेळी केंद्राने सांगितले की, हवाई भाडे नियंत्रित करण्याचे नियम तयार आहेत…

Read More