Headlines

Raju Shetti | शेतकऱ्यांना किमान ₹३२०० पहिला हप्ता मिळायला हवा; राजू शेट्टी यांची मागणी




स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शहादा येथे साखर परिषदेसाठी आले होते. साखर उद्योग, उस उत्पादक शेतकरी व सरकारच्या धोरणांवर त्यांनी टीका केली. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत