#kolhapur #sanjaypawar #rajeshkshirsagar #shivsenaकोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे मोठा गाजावाजा करत विकास काम केल्याचं सांगतायत. मात्र त्यांच्याकडून बारा वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नसून त्यांनी जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय,पाहुया