![]()
आपल्या देशासमोरील मोठ्या समस्यांपैकी लोकसंख्या ही एकमहत्त्वाची समस्या आहे. लोकसंख्येच्या बाबतीत भारत आता जगातपहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या विषयावर तज्ज्ञांची मते वेगळीआहेत. काहींच्या मते धार्मिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकसंख्यावाढीत असमतोल असून भविष्यात त्याचे धोके वाढू शकतात.आर्थिक विकासाच्या दृष्टीने पाहणाऱ्यांचे मते यात चिंतेचे कारण नाही. मात्र, सामान्य नागरिकांना नेमके काय हवे आहे.देशातील मानवी भांडवलाचा योग्य व परिणामकारक वापर व्हावा. प्रत्येकाला अन्नमिळावे. प्रत्येकाच्या क्षमता व गुणवत्तेचा पुरेपूर उपयोग व्हावा. भगवानश्रीकृष्णांनी प्रजेचे संरक्षण, विकासासाठी द्वारकेची उभारणी करून एकआदर्श प्रयोग केला होता. त्यात सर्वजण सुरक्षित राहतील. प्रत्येकाचाविकास होईल. शासक प्रगती करत असेल तर त्याच्यासोबत समाजहीपुढे गेला पाहिजे. राजासोबत प्रजेचीही कीर्ती वाढली पाहिजे. आजच्याकाळातही भारताच्या वाढत्या लोकसंख्येला ओझे न मानता तिचेसामर्थ्य म्हणून सर्वसमावेशक विकासाच्या प्रयोगांची गरज आहे.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:देशातील मनुष्यबळाचा आता योग्य उपयोग व्हावा
