Headlines

‘भारत छोडो’त पेटले होते नागपूर; दगडफेक, जाळपोळ अन् इंग्रजांच्या गोळीबाराने शहर हादरले होते

निखिल भुते, नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ८ ऑगस्ट १९४२ रोजी दिलेल्या ‘भारत छोडो’च्या हाकेला नागपूरनेही तीव्र प्रतिसाद दिला होता. स्वातंत्र्याच्या या निर्णायक लढ्यात शहरात ठिकठिकाणी निदर्शने, हरताळ, दगडफेक, जाळपोळ आणि ब्रिटिश पोलिसांचा गोळीबार अशा घटनांनी नागपूर हादरले होते. भारत छोडो आंदोलनादरम्यान ९ आणि १० ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. शहरात…

Read More

Charlie Chauhan Weds Ramandeep Singh

33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही अभिनेत्री चार्ली चौहानने कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चा क्रिकेटपटू रमणदीप सिंगसोबत लग्न केले आहे. दोघांनी गुरुद्वारामध्ये शीख रितीरिवाजानुसार लग्न केले. या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते. चार्ली आणि रमणदीप गेल्या 8 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, पण त्यांनी त्यांचे नाते मीडिया आणि चाहत्यांपासून लपवून ठेवले होते. लग्नाचे…

Read More

TamilNadu Thalapathy Vijay सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, Tomato Onion साठी ‘किंमत आधार योजना’ – thalapathy vijay tvk agriculture budget tamilnadu farmers price support scheme

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•9 Aug 2026, 11:02 am दोन नाहीतर तीन दिवसात थलपती विजय देशाच्या राजकारणात चर्चेत असतात. नुकताच त्यांनी T. V. K. सरकार म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प आणि कृषी अर्थसंकल्प जाहीर केला. यात जेन झी तरुणांसाठी विशेष तरतुदी, महिलांसाठी योजना, आणि टोमॅटो-कांद्यासाठी ‘किंमत आधार योजना’ यांसारख्या लोककल्याणकारी निर्णयांवर भर दिल्यामुळे त्याची जोरदार चर्चा आहे….

Read More

Mumbai Chembur Tree Collapse 11 Year Old Vihan Srivastava Dies Father Fight Legal Battle; घरी जाताना झाड कोसळून विहानचा करुण अंत, चेंबूरमध्ये प्राण गमावलेल्या लहानग्याच्या वडिलांकडून कार्यवाही; थेट भाष्य केलं

Chembur School Bus Accident Vihan Death Case : मुंबईतील चेंबूरमध्ये झाड कोसळून मृत्यू झालेल्या विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याच्या वडिलांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. ते आता कायदेशीर लढाई लढणार आहेत. विहान श्रीवास्तव(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरमध्ये शालेय बसवर झाड कोसळून विहान श्रीवास्तव (वय ११) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी फेरचौकशीसाठी मुंबई…

Read More

New Vehicle Fuel Norms 2027

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने प्रवासी वाहनांसाठी नवीन कॉर्पोरेट सरासरी इंधन कार्यक्षमता मानकांचा मसुदा (ड्राफ्ट) जारी केला आहे. हे नवीन नियम 1 एप्रिल 2027 पासून लागू होतील. या धोरणाचा मुख्य उद्देश गाड्यांची इंधन कार्यक्षमता (मायलेज) वाढवणे आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवणे हा आहे. यामुळे इथेनॉल, हायब्रिड आणि EV गाड्या स्वस्त होऊ शकतात आणि जास्त…

Read More

प्रीती झिंटा म्हणाली- मोहाली माझे घर, येथे मिळालेले प्रेम खास:अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली; सनी देओलसोबत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली

बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्स पंजाबची सह-मालक प्रीती झिंटा तिच्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच मोहालीला पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत अभिनेता सनी देओलही उपस्थित होता. दोघांनी मोहालीतील एका खाजगी विद्यापीठात विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांना चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये येण्याचे आवाहन केले. यावेळी प्रीती झिंटाने तिच्या सोशल मीडिया अकाउंट एक्सवर पोस्ट करत लिहिले, “मोहाली माझे घर…

Read More

सोहेलच्या पार्टीत सलमान खानचा पापाराझींना इशारा:बोट दाखवून म्हणाले- रात्री गोंधळ करू नका; हॅट घालून ब्लॅक लूकमध्ये पोहोचले

रिॲलिटी शो ‘अलायन्स’ संपल्यानंतर अभिनेता सोहेल खानने मुंबईत सक्सेस पार्टी आयोजित केली. या पार्टीत त्यांचे मोठे भाऊ आणि बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान ऑल ब्लॅक लूकमध्ये आणि डोक्यावर हॅट घालून स्वॅगमध्ये पोहोचले. पार्टीमध्ये एंट्री आणि एक्झिट करताना बाहेर उभे असलेले पापाराझी मोठ्याने ओरडू लागले, तेव्हा सलमानने बोट वर करून त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. सलमानने पापाराझींना…

Read More

शाहनवाज खानने लांब उडीत कांस्यपदक जिंकले:U20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे तिसरे पदक, 7.84 मीटर लांब उडी मारली

भारतीय ऍथलीट शाहनवाज खानने रविवारी अमेरिकेतील यूजीन येथे सुरू असलेल्या अंडर-20 वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या लांब उडीत कांस्यपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत तिसऱ्या प्रयत्नात 7.84 मीटरची उडी मारून पोडियम स्थान मिळवले. 18 वर्षीय शाहनवाज या चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय आहे. त्याच्या आधी शनिवारी आशिष यादवने भालाफेकीत आणि बासंत कुमार मेघवालने उंच उडीत रौप्यपदक जिंकले होते….

Read More

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. “कमिशनखोरीमुळे रस्त्यांची चाळण”…

Read More

मागण्यांवर आंदोलक ठाम! झारखंड सरकारसोबत चर्चा अपयशी; नोकरभरती गैरव्यवहाराविरोधात आंदोलन सुरुच

वृत्तसंस्था, रांची: झारखंडमधील नोकरभरती परीक्षांमध्ये पेपरफुटीवरून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, राज्य सरकारने शनिवारी विविध संघटनांशी चर्चा केली. मात्र, आंदोलकांनी आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने कोंडी फोडण्यात अपयश आले. राज्यातील मंत्र्यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय समितीने प्रथम ‘जेएलकेएम’चे नेते देवेंद्र नाथ महतो यांच्या नेतृत्वाखालील गटाची भेट घेऊन चर्चा केली. महतो यांच्या उपोषणाचा…

Read More