Assam Flood | शेकडो गावं, २ लाखांच्या आसपास लोक प्रभावित, आसाममध्ये पूरस्थिती गंभीर
वशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसामच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने राज्य भीषण पूरसंकटात अडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्भवलेल्या या स्थितीमुळे जवळपास दोन लाख नागरिकांना पुराने प्रभावित केले आहे. रविवारी आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली. पूर्व आणि उत्तर आसाममधील शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला ‘ऑपरेशन…
