Headlines

latest marathi news 25th july 2026 mumbai nashik pune maharashtra rain update Mumbai Local Ashadhi Ekadashi Pandharpur sonam wangchuk ends hunger strike cjp protest abhijit dipke; महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, पावसाचे लाईव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Maharashtra Weather : कोकणात मुसळधार पावसाने झोडपलं, मराठवाडा-विदर्भात पावसाची प्रतीक्षा; येत्या दोन आठवड्यांत कसं असेल हवामान? जुलैमध्ये दोन टप्प्यांमध्ये सक्रिय झालेल्या पावसामुळे कोकण विभागामध्ये पर्जन्यमान वाढले आहे, मात्र अजूनही मराठवाडा आणि विदर्भाला दिलासा मिळालेला नाही. कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पाऊस झाल्याने राज्याची सरासरीही वाढली. मराठवाड्यात मात्र आत्तापर्यंत पावसाची ३२ टक्के तर, विदर्भात…

Read More

देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी लागण्याची चर्चा, मिसेस मुख्यमंत्री म्हणतात महाराष्ट्रातच राहणार! – will devendra fadnavis move to delhi? amruta fadnavis makes a big statement

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Jul 2026, 11:29 am मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी महाराष्ट्रातच ठेवणार, मला महाराष्ट्रातच राहायचंय असं फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. सध्या त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरंतर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली होती. मात्र अमृता फडणवीस यांच्या विधानामुळे नवा ट्विस्ट…

Read More

TET पेपरफुटीचा मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक:8 हजारांत मिळवला पेपर, दीड कोटींचा डाव उधळला

TET पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार बिजेंद्र कुमार गुप्ता याला बिहारमधून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा गुप्त माहिती आणि विविध राज्यांच्या पोलिसांच्या समन्वयातून शोध घेण्यात आला. अटकेनंतर त्याला भिवंडीत आणण्यात येत असून न्यायालयात हजर केले जाणार आहे. छापखान्यातूनच पेपर बाहेर काढल्याचा आरोप तपासात समोर…

Read More

पुणे जिल्ह्यात 62 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती |Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, पुणे: जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असून या शेतकऱ्यांचे प्रत्येकी दोन लाख असे एकूण ५२३ कोटी रुपयांचे कर्ज माफ होणार आहे, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन्मदिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता…

Read More

कोथिंबीर उचलताच समोर आला किळसवाणा प्रकार! पावसाळ्यात खरेदी आणि साठवताना ‘या’ चुका टाळा – how to store coriander for long time during rainy season

पावसाळ्यात बाजारात मिळणारी कोथिंबीर ताजी दिसत असली तरी तिच्या पानांमध्ये लहान किडे, अळ्या किंवा माती लपलेली असू शकते. नुकत्याच @swadhisht_aahar यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोथिंबीर स्वच्छ करताना त्यांना पानांमध्ये एक छोटासा किडा आढळल्याचा अनुभव सांगितला. त्यामुळे पावसाळ्यात कोथिंबीर वापरण्यापूर्वी ती नीट तपासून, स्वच्छ धुवून आणि योग्य पद्धतीने साठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फोटो सौजन्य :- @iStock,…

Read More

सावंतवाडी अपघातात युवक युवती ठार

सावंतवाडी प्रतिनिधी : कोलगाव येथील मियासाब दर्ग्याजवळ दुचाकी आणि चारचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वारासह मागे बसलेल्या युवतीचा मृत्यू झाला. या अपघातप्रकरणी मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली स्विफ्ट कारचालकाला सावंतवाडी पोलिसांनी आज सकाळी अटक केली. या अपघातात कार्तिक अरविंद परब (वय २१, रा. भालावल) आणि आयुषी अरविंद देसाई (रा. गोठोस) यांचा मृत्यू झाला. दोघेही सावंतवाडीत वास्तव्यास…

Read More

iQOO चा 20 हजारांपेक्षा कमी बजेटमधील 5G स्मार्टफोन बाजारात; खरेदीवर मिळणार 1,500 चा थेट डिस्काउंट । Maharashtra Times

मिड-रेंज बजेटमध्ये नवीन मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या युजर्ससाठी ‘iQOO Z11 Lite 5G’ हा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या या फोनवर ग्राहकांना 1,500 चा इन्स्टंट बँक डिस्काउंट देखील दिला जात आहे, ज्यामुळे हा फोन अधिक किफायतशीर दरात खरेदी करता येईल. चला तर मग iQOO Z11 Lite 5G या फोनविषयी…

Read More

प्रेक्षकांना हादरवून टाकणारा ट्विस्ट,सायलीचा घात, एकाच तुरुंगात जावा- जावा, बायकोसाठी अर्जुन करणार जीवाचं रान

Tharala Tar Mag New Promo Big Twist: छोट्या पडद्यावरच्या ठरलं तर मग मालिकेच्या प्रेक्षकांना एक मोठा धक्का बसणार आहे. मालिकेत आता एक अनपेक्षित वळण येणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: मराठी टीव्ही विश्वात टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असलेल्या ‘ ठरलं तर मग ‘ या मालिकेत प्रेक्षकांना हादरवून सोडणारा एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. याचा…

Read More

Mumbai News: समुद्राचे मुंबईकरांना ‘रिटर्न गिफ्ट’; किनाऱ्यांवर प्लास्टिक, थर्माकोल, लाकडी अवशेषांचा खच

Mumbai News: मुंबई महापालिकेने राबविलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत तब्बल २४९८.६६ मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला आहे. BMC(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : नाले, नद्या आणि समुद्रात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा मोठा फटका मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना बसत आहे. भरती-ओहोटीमुळे समुद्रातून मोठ्या प्रमाणावर कचरा किनाऱ्यावर येत असून, मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत अवघ्या ११ दिवसांत…

Read More

धर्मेंद्र प्रधान हेच पेपरफुटीचे मुख्य आरोपी:राजीनामा द्यावाच लागेल, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात उफाळून आलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पेपरफुटीचे मुख्य आरोपी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली. तसेच, राज्यातील वाढता जनक्षोभ पाहता मंत्री, खासदार आणि विशेषतः ‘गद्दार’ आमदारांनी घराबाहेर पडू नये, असा…

Read More