दिल्लीत जंतर-मंतर आंदोलनावरून देशभरात तीव्र पडसाद उमटले. जगभरात या आंदोलनाची चर्चा झाली. मात्र अनेकांनी या आंदोलनावर टीका देखील केली. याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना नागपूर येथे प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.