Janjira Fort Will Close For Three Months From May 26
तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी अथक परिश्रम करुन स्वराज्य स्थापन केलं. शिवरायांच्या जीवनात अनेत उतारचढाव आले. पण शिवरायांनी लढायचं कसं ते…
