ठाणे-कल्याण मेट्रो मार्गाचं नियोजन करताना अधिकारीही चक्रावले, शहरातील इतर प्रकल्प रखडले; आराखड्याची प्रतीक्षा| Maharashtra Times
Thane-Bhiwandi-Kalyan Metro: ठाणे-भिवंडी-कल्याणला जोडणाऱ्या मेट्रो ५ मुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. पण प्रस्तावित मार्गाचा आराखडा तयार करणं अधिकाऱ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे त्यामुळे कल्याणमधील अनेक कामं रखडली आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, कल्याण: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो ५ चा मार्ग बदलण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर ‘एमएमआरडीए’कडून ही मेट्रो बिर्ला कॉलेजमार्गे रेल्वे स्टेशनकडून मेट्रो १२ला…
