Headlines

Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: पोलिसांनी पक्ष, संघटनांपुढे बुद्धी गहाण ठेवू नये! राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका

Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: नुकतेच नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. काय कारण? राज ठाकरे विश्वास नांगरे पाटील(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती केल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएस अधिकारी तथा नुकतेच नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

Corporators Aggressive Over Illegal Construction TMC Taking Strict Action

ठाणे महापालिकेकडून अनधिकृत गोदमांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईवरुन ठाण्यात राजकारण तापलं आहे. पालिका आयुक्तांनी सर्वच ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : शिळफाटा, खिडकाळी परिसरातील अनधिकृत गोदामांवर व्यापक तोडक कारवाई सुरु असताना ठाणे शहराच्या इतर भागात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांना अभय दिला जात असल्याचा…

Read More

चौपदरीकरणाची संथगती; विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे काम जून, 2027पर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता| Maharashtra Times

Palghar News: प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या केवळ १५ महिन्यांचा कालावधी उरला असून त्यातील सुमारे चार महिने पावसाळ्याचे आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात अवघ्या ११ महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणातील काम पूर्ण होणे कठीण असल्याचे प्रवाशांचे मत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नरेंद्र पाटील, पालघर: विरार-डहाणू चौपदरीकरण प्रकल्पाची कामे संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प जून २०२७पर्यंत पूर्ण होणार का, याबाबत…

Read More

VIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं – ramdas kadam attack on uddhav thackeray

VIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंVIDEO | ‘संपला तुमचा विषय आता’, रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं Source link

Read More

Progress of Historic Tokekhar-Turumbadi Sea Bridge in Raigad Directly Connecting Murud and Mhasla

रायगडमध्ये मुरुड–म्हसळा तालुके जोडणारा ८०९ कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हळूहळू पूर्णत्वास येताना दिसत आहे. या सागली पुलाचं काम पू्र्ण झाल्यास पर्यटन, उद्योग आणि वाहतुकीला नवी दिशा मिळणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण किनारपट्टीवरील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेल्या टोकेखार–तुरुंबाडी सागरी पुलाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. खाडीतील…

Read More

VIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल – nilesh rane on uddhav thackeray news

VIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोलVIDEO | निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल Source link

Read More

परदेशभरारीसाठी मिळणार नवा पर्याय, नवी मुंबई विमानतळावर सुरू होणार आंतरराष्ट्रीय सेवा; तारीख समोर| Maharashtra Times

NMIA International Flights: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय सेवा जुलै महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुलं करण्यात आलेल्या या विमानतळावरून लवकरच परदेशभरारी घेणं शक्य होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: जगातील सर्वात सुंदर विमानतळांच्या यादीत नाव आल्यानंतर आता नवी मुंबई विमानतळाचा लवकरच विस्तार होणार आहे. नवी मुंबई विमानतळ परदेशभरारीसाठी काही…

Read More

१४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं| MaharashtraTimes

Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: जून महिन्याअखेरीस भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर द्वीपकल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस…

Read More

Portion of road caves on Mumbra Bypass

ठाण्यातील महत्त्वाचा मानला जाणारा मुंब्रा बायपास रस्ता खचला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच पावसात हा रस्ता खचला आहे. रस्ता खचल्यानंतर आता दुरुस्तीची मोहीम सुरु होईल. या कामादरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : अवजड वाहनांसह हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या मुंब्रा बायपासवर रस्ता खचल्याची घटना घडली. या प्रकारानंतर रस्त्याच्या…

Read More

truck and container accident on mumbai ahmedabad highway 10 death in palghar

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच 20 ते 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताचा घटना घडली आहे. पालघरच्या धानीवरी येथे ट्रक आणि कंटनेरमध्ये भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त…

Read More